Lorem, ipsum dolor sit amet consectetur adipisicing elit.

Shri Markandeya Padmashali seva samiti
श्री मार्कण्डेय प‌द्मशाली सेवा समिती

Welcome Message (स्वागत संदेश) :

श्री मार्कंडेय पद्यशाली सेवा समिती मध्ये आपले हार्दिक स्वागत !
समाजहिताच्या उद्देशाने स्थापन झालेली ही संस्था, पद्यशाली समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे.
शिक्षण, आरोग्य, संस्कृती आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये प्रभावी उपक्रम राबवत, समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणे हाच आमचा उद्देश आहे.
आपली साथ, सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला या प्रवासात अधिक सक्षम करते.

Committee Highlights (समिती वैशिष्ट्ये) :
  • प्रेरणादायक नेतृत्वः श्री कैलास किशनराव गोरंट्‌याल यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत प्रेरणादायी कार्यसंध
  • सामाजिक उपक्रमः आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत, विवाह जुळवणी, धार्मिक आयोजन, महिला सशक्तीकरण
  • पारदर्शक कार्यपद्धतीः दरवर्षी अहवाल सादरीकरण, सभासदांचा सहभाग
  • ११ युवा सहभागः नव्या पिढीला समाजसेवेत सहभागी करून घेणे
Read More...
Mission Statement
(ध्येय):
  • ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शन व मदत पुरवणे.
  • समाजोपयोगी उपक्रम, शिबिरे आणि कार्यशाळा आयोजित करून सामाजिक भान जागवणे.
  • गुणवत्तापूर्ण शिक्षण, सेवा आणि उद्योजकता वाढवण्यावर भर देणे.
  • समिती सदस्यांमार्फत समाजात ऐक्य, पारदर्शकता व जबाबदारीची भावना निर्माण करणे.
  • समाजात आवश्यक त्या ठिकाणी गरजूंसाठी साहाय्य व मदतीचे कार्य करणे.
Core Values
(मूल्यधर्म) :
  • सेवा (Service): समाजासाठी निस्वार्थ सेवा देण्याची निष्ठा.
  • समानता (Equality): सर्वांप्रती समानता व आदर ठेवणे.
  • पारदर्शकता (Transparency): कार्यप्रणालीत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा राखणे.
  • सहकार्य (Collaboration): समाजातील सर्व घटकांमध्ये सहकार्याची भावना वृद्धिंगत करणे.
  • सुसंस्कृती (Culture): परंपरा, संस्कृती व मूल्यांचा सन्मान आणि संवर्धन.
Vision Statement
(दृष्टिकोन):
  • “समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, रोजगार व सेवा यामार्फत प्रगतीची संधी उपलब्ध करून एक सशक्त, सुसंस्कृत आणि आत्मनिर्भर समाज घडवणे.”
पूर्ण झालेला प्रकल्प
श्री मार्कंडेय प‌द्मशाली सेवा समिती, जालना" ही संस्था समाजोपयोगी कार्य, आरोग्य सेवा व सामाजिक उपक्रमात सक्रीय असून , त्यांनी नुकतेच स्वर्गरथ व शितपेठी चे लोकार्पण केले. या कार्यामुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात समाजसेवेचा आदर्श निर्माण झाला आहे.